शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

वाळूज ३ जोड

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रियास्वतंत्र नगर परिषद व्हावी येथील लोकसंख्या ६० हजारांच्या आसपास पोहोचल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची ...


संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया
स्वतंत्र नगर परिषद व्हावी
येथील लोकसंख्या ६० हजारांच्या आसपास पोहोचल्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची गरज असल्याचे माजी सरपंच सईदानबी पठाण यांनी सांगितले.
वर्गणी गोळा करून विकासकामे
गरीब नागरिकांना लोकवर्गणी करून साफसफाई व रस्त्याचे काम करावे लागत असून, या भागात कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचे सुलेमान पटेल यांनी सांगितले.

पाणीप्रश्न गंभीर
हिदायतनगरसह लगतच्या परिसरात नळाला पाणी येत नाही. काही भागात तर नळ कनेक्शनच नाहीत. उन्हाळ्यापूर्वीच गावचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे, असे रायभान चव्हाण यांचे म्हणणे आहे.

पायाभूत सुविधा मिळत नाहीत
कर भरूनही ग्रामपंचायत पायाभूत सुविधा देत नसल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, असे विश्वनाथ थोरात यांनी सांगितले.

सांडपाण्यामुळे आरोग्याला धोका
सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजलाईनची व्यवस्था नाही. सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागतो, असे स्वाती पाटील यांचे म्हणणे आहे.

पाणी मिळत नाही
ग्रामपंचायतीने कॉलनीमध्ये फक्त पाईपलाईन टाकून ठेवली आहे; पण नळ कनेक्शन दिलेले नाही, असे ताराबाई चौथमल यांनी सांगितले.

जोड आहे