शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘आप’चे ‘मोहल्ला क्लिनिक’ भाजपाचे ‘आयुष्मान भारत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 05:22 IST

दिल्लीच्या राजकारणात लोकांमध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’द्वारे आपली लोकप्रियता व स्वीकारार्हता वाढवणाऱ्या आम आदमी पार्टीला (आप) भाजपने ‘आयुष्मान भारत’द्वारे टक्कर देण्याचे ठरवले आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात लोकांमध्ये ‘मोहल्ला क्लिनिक’द्वारे आपली लोकप्रियता व स्वीकारार्हता वाढवणाऱ्या आम आदमी पार्टीला (आप) भाजपने ‘आयुष्मान भारत’द्वारे टक्कर देण्याचे ठरवले आहे.दिल्लीच्या १४ जिल्ह्यांत व अनधिकृत कॉलन्यांमध्ये भाजप आरोग्य शिबिरे लावून ‘आयुष्मान भारत’चा प्रचार करण्यात गुंतला आहे. या शिबिरांत लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्याबरोबरच दिल्लीच्या बाहेरील रहिवाशांना आधार किंवा व्होटर कार्ड पाहून संधी मिळताच ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत आरोग्य विमा कार्ड बनवण्यात येणार आहे. भाजप देशातील गरिबांना ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देत असताना ही योजना केजरीवाल सरकार दिल्लीत लागू करीत नाही, हा संदेश या मोहिमेद्वारे जनमानसापर्यंत पोहोचवायचा आहे.भाजपने निवडणूक आयोगाद्वारे आरोग्य शिबिरे लावण्यासाठी औपचारिक मंजुरी पदरात पाडून घेतलेली आहे.लोकसभा निवडणुकीची ही संधी साधून भाजप मतदारांमध्ये आतापासूनच पुढच्या निवडणुकीसाठी बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नाला लागली आहे.भाजप मीडिया सेलचे प्रमुख नीलकांत बक्षी यांनी लोकमतला सांगितले की, केंद्राकडून चालवल्या जात असलेल्या योजनेतगरीब कुटुंबाला मोफत पाच लाख रुपयांचा विमा दिला जात आहे. यामुळे गरीब लोक पैशाच्या अभावामुळे उपचारांपासून वंचित राहणार नाहीत. दिल्ली सोडून देशभरातील हजारो लोक ‘आयुष्मान भारत’मध्ये गंभीर आजारांवर उपचार घेऊन निरोगी जीवन जगत आहेत.>रांगापासून झाली सुटकादिल्ली सरकारने मोहल्ला क्लिनिक योजना लोकांना घराजवळच मोफत उपचार देण्यासाठी सुरू केली आहे. ताप, सर्दी, खोकला, चर्मरोग, उलट्या याबरोबरच मधुमेहींना याद्वारे औषधी मिळतील. यामुळे दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांतील गर्दी कमी झाली असून, छोट्या आजारांसाठी लोकांची रुग्णालयाच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका झाली आहे; परंतु राज्य सरकारने केंद्राची ‘आयुष्मान भारत’ योजना लागू केलेली नाही.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत