शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आपचा दिल्लीत काँग्रेसला प्रस्ताव! वेळेत उत्तर आले तर ठीक, नाहीतर उमेदवार जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 14:18 IST

काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, नितीशकुमार, केजरीवाल यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेण्यास सुरुवात केली आहे.

पंजाब, चंदीगडमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा करणाऱ्या आपने दिल्लीत काँग्रेसला अटींवर लोकसभेला आघाडीचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये काँग्रेसलाआपने सातपैकी एक जागा सोडली आहे. तसेच वेळेत रिप्लाय दिला तर ठीक नाहीतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असा इशाराच आपने दिला आहे. 

काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, नितीशकुमार, केजरीवाल यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेण्यास सुरुवात केली आहे. या धक्क्यातून इंडिया आघाडी काही उभी राहण्याच्या परिस्थितीत नाहीय. असे असताना आता केजरीवालांनी दिल्लीत काँग्रेसला अल्टीमेटम दिले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये देखील सपाने काँग्रेसला जागा जाहीर करून टाकल्या आहेत. याला काँग्रेसने अद्याप रिप्लाय दिलेला नाहीय. आता दिल्लीत आपने काँग्रेसला एक जागा सोडण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. आपचे नेते संदीप पाठक यांनी ही माहिती दिली आहे. आप सहा जागांवर लढणार आहे. या प्रस्तावाला जर काँग्रेसने वेळेत उत्तर नाही दिले तर आप सर्व सहा जागांवर उमेदवारांची घोषणा करेल, असा इशारा दिला आहे. 

इकडे महाराष्ट्रात काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. दुसरीकडे शिवसेनेची मोठी ताकद भाजपासोबत आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील एक मोठा गट भाजपासोबत गेला आहे. यामुळे महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची आत कितीशी ताकद राहिली आहे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडू लागला आहे. मविआ किंवा महाराष्ट्रात इंडिया आघाडी आता नावालात राहिल्याचे दिसत आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी