शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

ऐन निवडणूक काळात देशात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता, ‘आयएमडी’चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:39 IST

लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील ठिकाणी प्रचारही जोमात सुरू झाला आहे. संपूर्ण एप्रिल, मे महिन्यात सात टप्प्यांत निवडणुका होत असून, त्याच काळात देशभरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे/नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील ठिकाणी प्रचारही जोमात सुरू झाला आहे. संपूर्ण एप्रिल, मे महिन्यात सात टप्प्यांत निवडणुका होत असून, त्याच काळात देशभरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीयहवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातही मध्य आणि पश्चिम भारताला अधिक धोका असल्याचे म्हटले आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव कसा करावा, यासाठी मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत हवामानविषयक अंदाज जारी केला. महाराष्ट्रातही तापमान वाढणार  १९ व २६ एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाड्यातील काही मतदारसंघात मतदान होत आहे. एप्रिल महिन्यात कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, चौथा टप्प्यात १३ मे रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मतदान होत आहे, तर पाचवा टप्पा २० मे रोजी उत्तर महाराष्ट्र, मुंबई परिसरात मतदान होणार आहे. या भागातील सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक असण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

बंगालमध्ये वादळाचे थैमान; ५ जणांचा मृत्यूपश्चिम बंगालसह आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये रविवारी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये बसला. येथे पाच जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले. त्याशिवाय शयजारहाट, बरनीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि साप्तीबारी येथेही वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली. 

देशात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याने आणि लोकसभेच्या निवडणुकाही असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्याचे नागरिकांनी पालन करावे. - किरण रिजिजू, केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री

टॅग्स :weatherहवामानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Indiaभारत