शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

मणिपूरमध्ये दरडी कोसळून ९ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 5:20 AM

णिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे.

इंफाळ - मणिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे.तामेंगलाँग हा आसाममधील नॉर्थ कचर हिल व नागालँडच्या पेरेन जिल्ह्याला लागून आहे. मंगळवारी रात्रीपासून तीन ते चार तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे हे दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, दरडींच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावलेली आठ मुले ही अठरा वर्षे वयाखालील आहेत.त्यापैकी एका मुलाची आईदेखील या दुर्घटनेत बळी पडली आहे. तामेंगलाँग जिल्ह्यातील न्यू सालेम, नेइगलाँग, रामगईलाँग या तीन ठिकाणी जेव्हा दरडी कोसळल्या तेव्हा त्या परिसरातील लोक गाढ झोपेत होते. त्यामुळे कोणालाही स्वत:च्या बचावासाठी दुर्दैवाने काहीही प्रयत्नही करता येणे शक्य झाले नाही. न्यू सालेम येथे दरडीखाली दबून ठार झालेल्या पाच जणांमध्ये कैथुआंग रिमेई (४४) यांच्या दोन मुली व तीन मुलांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)तीन वर्षांपूर्वी घडली होती अशीच दुर्घटनाम्यानमारच्या सीमेलगत असलेल्या मणिपूरमधील चंडेल जिल्ह्यातील जौमोल गावामध्ये आॅगस्ट २०१५मध्ये दरडी कोसळून २० जण ठार झाले होते. त्यानंतर अशा प्रकारची राज्यातील सर्वात भीषण घटना बुधवारी पहाटे घडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या