शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

भीषण अपघातात ५ ठार ८ जखमी; द्वारसुनी घाटात ट्रक पलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:50 PM

मयूरभंज - ओडिशातील द्वारसुनी घाटात अपघाताची भीषण घडला घडली असून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओपेरा पार्टीचा ट्रक ...

मयूरभंज - ओडिशातील द्वारसुनी घाटात अपघाताची भीषण घडला घडली असून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओपेरा पार्टीचा ट्रक पलटी झाल्याने ही दुर्घटना घडली असून यात ५ जण ठार झाले आहेत, तर ८ जण जखमी आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच बंगिरीपोसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

धौली गणनाट्याच्या सदस्यांना घेऊन हा ट्रके राष्ट्रीय महामार्ग ४९ वरुन जात असताना द्वारसुनी घाटाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ बांगिरीपोसी येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू असून अधिक तपास करत आहेत.  

 

टॅग्स :OdishaओदिशाAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू