शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मोठी दुर्घटना! लखीमपूर खेरीमध्ये घाघरा नदीत बोट बुडाली; 25 जण बेपत्ता, बचावकार्य वेगाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 3:57 PM

25 missing after boat capsized in ghaghra river : लखीमपूरच्या धौरहरामधील ईशानगर ठाण्याच्या मिर्जापूर गावाजवळ असलेल्या नदीमध्ये बोट पलटी झाली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ईशानगर परिसरातील घाघरा नदीमध्ये बोट बुडाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे. एका बोटमधील दहा जण हे सध्या बेपत्ता आहेत. तर आणखी एक बोटमधील 15 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून प्रशासनाची टीम देखील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूरच्या धौरहरामधील ईशानगर ठाण्याच्या मिर्जापूर गावाजवळ असलेल्या नदीमध्ये बोट पलटी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाघरा नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा जास्त असल्याने ही दुर्घटना घडली. बेपत्ता असलेल्या लोकांचा नेमका आकडा सांगणं कठीण आहे. ही संख्या कमी किंवा जास्त असल्याचं देखील लोकांनी म्हटलं आहे. मटेरा जवळ झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 लोक बेपत्ता आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत

मिर्जापूर गावातील लोकांची नदीच्या दुसऱ्या बाजुला शेती असल्याने ते जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी नेहमीच जात असतात. पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांना वाचवण्यासाठी वेगाने बचावकार्य सुरू आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ