शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 06:58 IST

धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री मार्गावरील प्रमुख शिबिर असलेल्या धरालीत मंगळवारी झालेल्या जलप्रलयानंतर अजूनही स्थिती अत्यंत बिकट आहे. भौगोलिक अडचणींमुळे या भागातील माती-दगडांचा गाळ काढून बेपत्ता लोकांचा शोध घेणे अत्यंत कठीण झाले आहे. धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सेन्सिंग उपकरणही अडकलेगाळात अडकून पडलेला कुणी जिवंत आहे का हे सांगणारे हायटेक थर्मल सेन्सिंग उपकरण तसेच मोठ्या मशीन अजूनही धरालीपासून ६० किमी अंतरावर भटवाडी भागात दोन दिवसांपासून अडकून पडल्या आहेत. या मशीन आणण्यासाठी असलेल्या रस्ते मार्गावर भूस्खलन झाल्याने ते बंद झाले आहेत. 

ते ३४ सेकंद ...मंगळवारी अवघ्या ३४ सेकंदात खीरगंगेतून प्रचंड वेगाने पाणी व गाळ वाहून आला आणि धराली गाव या गाळाने गिळंकृत केले. आतापर्यंत अधिकृतरीत्या ५ मृत्यूंना पुष्टी मिळाली असली तरी गाळात नेमके किती लोक दबले गेले आहेत, याची आकडेवारी सांगणे कुणालाच सध्या तरी शक्य नाही. 

नदी गाळाने तुंबलीउत्तरकाशीत ढगफुटीनंतर भागीरथी नदीला मिळणाऱ्या खीरगंगा नदीतून वेगवान प्रवाहाने वाहून आलेली माती व दगडांनी धराली गाव उद्ध्वस्त केलेच, शिवाय भागीरथीचे विस्तीर्ण पात्रही निम्म्याहून अधिक बुजवले. ‘इस्रो’ने प्रलयानंतर हे वास्तव सॅटेलाईटच्या माध्यमातून टिपले आहे. 

खीरगंगेने मूळ रूप घेतलेउपग्रहामार्फत टिपलेल्या या छायाचित्राचे निरीक्षण केले तर लक्षात येते की, धरालीच्या वस्तीमुळे ज्या खीरगंगा नदीचे पात्र अरुंद झाले होते त्या नदीने आता आपले क्षेत्र पुन्हा मिळवत मूळ रूप घेतले आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडRainपाऊसDeathमृत्यूfloodपूर