शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

CoronaVirus : इटलीतून तब्बल 218 भारतीयांची सुटका, आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 16:18 IST

इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ठळक मुद्देचीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीलाकोरोना व्हायरसमुळे इटलीत 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू सर्वंना 14 दिवसांसाठी ठेवण्यात येणार  देखरेखीखाली 

नवी दिल्ली - चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीतून २१८ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. या नागरिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आहे. हे सर्वजण दिल्लीत पोहोचले आहेत. यात 211 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आणण्यात आलेल्या या सर्वंना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) छावला येथील कॅम्पमध्ये त्यांना ठेवण्यात येईल. संकटकाळी भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे. 

भारत सरकारने एकाच दिवसात 400 हून अधिक नागरिकांना एअरलिफ्ट करून भारतात आणण्यात आले आहे. यापूर्वी ईरानमधून आज सकाळी 234 जणांना भारतात आणण्यात आले आहे. त्यांना जैसलमेर येथील भारतीय लष्कराच्या वेलनेस सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

शनिवारी दुपारी रवाणा झाले होते विमान

हे विमान शनिवारी दुपारी दिल्लीहून मिलानला रवाना झाले होते. यासंदर्भात, बोइंग 787 वर संचलित विमान रविवारी दुपारपर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एअरलाइनने दिल्ली-रोम आणि दिल्ली-मिलान मार्गावर 28 मार्चपर्यंत उड्डाने स्थगित केली आहेत. 

या पूर्वी एअर इंडियाने शंघायहून 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत आणि हांगकाँगहून 7 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत विमान उड्डान रद्द केले आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 96वरून 108वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, जगभरात 1,45,000 रुग्ण कोरोनाबाधित असून, जवळपास 5 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसItalyइटलीIndiaभारतAir Indiaएअर इंडिया