शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

अबब! 2017मध्ये एअरपोर्टवरून जप्त केलं इतकं सोनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 16:22 IST

देशातील विविध एअरपोर्टवरून तब्बल 1445.099 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली- गेल्यावर्षी देशातील विविध एअरपोर्टवरून तब्बल 1445.099 किलो सोनं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच 2017 या वर्षात 536.37 किलो चांदी व 16.61 कोटी रूपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली. सीआयएसएफच्या माहितीनुसार, 2017मध्ये सोन्या व्यतिरिक्त एकुण 536.37 किलो चांदी आणि 16.61 कोटी रूपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. 

 

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतून भारतात गैरमार्गाने आणलं जाणारं 23 किलो सोनं जप्त करण्यात आलं. शुक्रवारी जारी केलेल्या एका अधिकृत माहितीत डीआरआयने म्हंटलं की, याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. हे चौघे जण रामेश्वरम-चेन्नई सेतू एक्स्प्रेसने एमगोर स्टेशनवर उतरले त्यावेळी डीआरआयने त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 23.1किलो वजनाचे गोल्ड बार जप्त करण्यात आले. बाजारात त्याची किंमत एकुण 7 करोड रूपये आहे. 

एका दुसऱ्या प्रकरणात डीआरआयला तिरूचिरापल्ली एअरपोर्टवरून देशात होणाऱ्या स्मगलिंगची माहिती मिळाली होती. त्यांनी 11 किलो सोनंही जप्त केलं होतं. चालू आर्थिक वर्ष 2017-2018मध्ये डीआरआय चेन्नईने 31 विविध घटनांमध्ये 57 करोड रूपये मुल्य असणारं 193 किलो सोनं जप्त केलं, तसंच 57 लोकांना अटक केली. जप्त केलेलं 103 किलो तामिळनाडूच्या किनारी भागामार्फत श्रीलंकेतून भारतात आणलं जात होतं. 

टॅग्स :AirportविमानतळGoldसोनंIndiaभारत