शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

Terror Attack : तीन वर्षांत १,०३४ दहशतवादी हल्ले, १७७ जवानांना हौतात्म, केंद्र सरकारने राज्यसभेत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:49 IST

Terror Attack In India: मागील तीन वर्षांत देशभरात एकूण १,०३४ दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये १७७ जवान शहीद झाले. यातील १,०३३ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला.

नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत देशभरात एकूण १,०३४ दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये १७७ जवान शहीद झाले. यातील १,०३३ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला.राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी विचारलेल्या एका लिखीत प्रश्नाच्या उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी ही माहिती दिली. २०१९मध्ये देशभरात एकूण ५९४ अतिरेकी हल्ले झाले व हे सर्व जम्मू-काश्मीरमध्ये झाले. २०२०मध्ये २४४ हल्ले झाले व तेही जम्मू-काश्मीरमध्ये झाले. २०२१मध्ये आतापर्यंत १९६ अतिरेकी हल्ले झाले. यातील १९५ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये तर एक हल्ला दिल्लीत झाला. या कालावधीत पंजाब किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला नाही. २०१९ पासून आजवरच्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये केंद्रीय दलांसह इतर दलांचे एकूण १७७ जवान शहीद झाले. २०१९मध्ये ८०, २०२०मध्ये ६२ व २०२१मध्ये आतापर्यंत ३५ जवान शहीद झाले. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर