शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

राजापूर येथे पाणी बचतीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:07 PM

येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे.

ठळक मुद्देउन्हाची दाहकता : टंचाईच्या भीतीने शेतकऱ्यांकडून काटकसर

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे.राजापूर परिसरात यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले असले तरी येथे दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासून उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागतात. राजापूर वाडी-वस्त्यांवरील नागरिक विहिरीमध्ये पाणी शिल्लक ठेवून उन्हाळात पिण्यासाठी वापरण्यासाठी पाणी पुरेल म्हणून आत्तापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करीत आहे. अजून पाच सहा महिने पाणी पुरेल या हेतूने पाणीबचत शेतकरीवर्ग करीत आहे.राजापूर व परिसरात उन्हाळ कांदा लागवड ही फक्त शेततळे असलेल्या शेतकºयांची आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पिण्यासाठी दररोज २०० ते ३०० लिटर पाणी एका कुटुंबाला लागते. त्यामुळे शेतकरीवर्ग आत्तापासूनच पाणी वाया न घालवता विहिरीत ते साठवून पुढील काही महिने पाणी पुरेल या हेतूने बचत करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पुढील काही दिवसात पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग विहिरीमध्ये पाणी साठवून ठेवत आहे. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळाच्या झळा कायमच आहे. तालुक्याची पूर्व भागाची परिस्थिती ही दिवसेंदिवस भयानक होत आहे. साठवून ठेवलेल्या पाण्यावरच चार-पाच महिने काढावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पाणी वापर काटकसरीने करीत आहे. पाणी संकट उभे राहिल्याने महिला वर्ग पाण्याचा वापर काटकसरीने करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी