शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हरणबारी उजव्या कालव्याला सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 16:14 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राला पूर पाण्याचा फायदा व्हावा म्हणून बुधवारी (दि.२६) कालव्याला पाणी सोडण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : खरीप पिकाला होणार लाभ

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजव्या कालव्यातील लाभक्षेत्राला पूर पाण्याचा फायदा व्हावा म्हणून बुधवारी (दि.२६) कालव्याला पाणी सोडण्यात आले.बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण ११६६ दशलक्षघनफुट क्षमतेचे आहे. त्याच्यावर उजव्या आणि डाव्या कालव्याबरोबरच तळवाडे भामेर पोहोच कालवा हे तीन प्रकल्प आहेत. उजव्या कालव्यांतर्गत येणाºया अंतापूर, पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताणे, पारनेर, बिजोटे या गावांना त्याचा मोठा फायदा आहे. या भागातील पाझर तलाव भरून घेण्यासाठी पूर पाणी सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदारांकडे केली होती. याची दखल घेत आमदार बोरसे यांनी तत्काळ जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित रौंदळ यांना सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आमदारांच्या हस्ते उजव्या कालव्याचा गेट खोलून पाणी सोडण्यात आले. सुरु वातीला २५ क्युसेक पाणी सोडण्यात आले असुन टप्प्याटप्प्याने त्याच्यात वाढ करण्यात येणार असल्याचे उपअभियंता रौंदळ यांनी सांगितले.याप्रसंगी करंजाडचे शेतकरी अरु ण देवरे, प्रवीण देवरे, संजय देवरे, कैलास देवरे, गौरव देवरे, नरेंद्र देवरे, हेमराज देवरे, गणेश देवरे, तुषार कापडणीस, निलेश देवरे, धनंजय देवरे, योगेश देवरे, सोनू देवरे, कालवा निरीक्षक डी. डी. भदाणे, एन. एन. पवार आदी उपस्थित होते.हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर पोहोच कालवा आणि केळझर डावा कालवा, चारी क्र मांक आठ या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांची देखील पूर पाण्याची मागणी आहे. या कालव्यांची साफसफाई करून येत्या दोन ते तीन दिवसात पाणी सोडण्याच्या सूचना संबधित अधिकाºयांना देण्यात आलेल्या आहेत.- आमदार दिलीप बोरसे, बागलाण.

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण