शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

येवला तालुक्यात डिसेंबरमध्येच पाणी टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 2:28 PM

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तिव्रता डिसेंबर मध्येच जाणवू लागली असून तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणी टंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरु वात झाली आहे.

येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तिव्रता डिसेंबर मध्येच जाणवू लागली असून तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणी टंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरु वात झाली आहे.विहिरीचे श्रोत आटल्याने व तळ उघडा पडू लागल्याने,टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी तीन गावे आणि एक वाडीचा टँकर मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समीतित दाखल झाला आहे.पाणी टँकर अद्याप तालुक्यात सुरु नसला तरी गावोगावचे पाणीटंचाईचे ठराव यायला सुरूवात झाली आहे.यामुळे आगामी सहा महिन्यात पाणी टंचाई तालुक्याला हैराण करणार असल्याचे चित्र आजच दिसत आहे.पंचायत समिती आणि तहसील संयुक्त पाहणी दौरा मात्र अजून सुरु झालेला नाही.तालुक्यातील अहेरवाडी, खैरगव्हाण, कूसमाडी ही तीन गावे आणिगोपाळवाडीचे (खैरगव्हाण) प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहे.असा होतो पाणीटँकर मागणीचा प्रस्ताव मंजूरपाणीटंचाईच्या गावात प्रथम ग्रामपंचायतीत महिला कमिटी टंचाईचा ठराव करून पंचायत समतिीकडे प्रस्ताव दाखल करतात.गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती संबंधित पाणीटंचाईच्या गावाला पाहणी करते. त्यानंतर आवश्यकता असल्यास, सदरचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतिम मंजुरीनंतर पाणीटंचाई गावाला पाणी टँकर सुरु होतो.पाणी टंचाई कृती आराखडागेल्या वर्षी सन २०१५-१६ मध्ये येवला तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अंतिम टप्प्यात तब्बल ६३ गावे,४४ वाड्यांना, ३३ टँकरद्वारे दररोज 116 खेपा करण्याची वेळ आली होती.सन 2016-17 मध्ये 482 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली होती,तरी तालुका पाणी टँकर मुक्त होण्यासाठी नवीन पाणीश्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच कायम राहिली आहे. यंदा दरम्यान पालखेडचे पाणी आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणीमिळाले नसले तरी ,अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची पाणी टंचाई काही काळ लांबणीवर पडली होती.सन २०१७-१८ मध्ये डिसेंबर मध्येच पाणी टंचाई भासू लागल्याने प्रस्ताव दाखल झाले आहेत.