शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

वाडीव-हेजवळ भोजन : ‘शिदोरी’वरच मोर्चेकरी बळीराजाने काढला दिवस अन् रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 14:46 IST

सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाकडूनदेखील कुठल्याहीप्रकारची न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था या मोर्चेकरी शेतक-यांसाठी करण्यात आलेली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर महामार्ग बसस्थानकावर

ठळक मुद्देकेवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर

नाशिक : आपल्या न्याय हक्कासाठी राज्यातील शेतकरी आदिवासी कष्टकरी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. बुधवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी सोबत दोन वेळ नव्हे तर दोन दिवस पुरेल अशी शिदोरी बांधून आणली होती. या शिदोरीच्या आधारे मोर्चेकरी ज्येष्ठ पुरूष महिलांनी बुधवारचा दिवस अन् रात्र नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात काढली. मागण्यांसंदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे अखेर गुरूवारी सकाळी मोर्चेक-यांनी बसस्थानकाचे आवार न्याहारी न करताच सोडले.

वर्षभरापुर्वी सरकारकडे मांडलेल्या विविध समस्या आणि मागण्यांचे गा-हाणे सरकारने केवळ एका कानाद्वारे ऐकून दुस-या कानाने सोडून दिल्याने पुन्हा या गा-हाण्याचा जाब विचारण्यासाठी एल्गार पुकारला आहे. लाल बावटा घेऊन हजारो कष्टकरी शेतरकी रणरणत्या उन्हात मुंबईच्या दिशेने शासनदरबारी निघाले आहेत. कृषीप्रधान देशाचा पोशिंदा मानला जाणारा शेतकरी, शेतमजूर आदिवासी रस्त्यावर पायी चालत असून सत्ताधारी सरकारच्या मनाला अद्याप पाझर फुटलेला नाही.सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाकडूनदेखील कुठल्याहीप्रकारची न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था या मोर्चेकरी शेतक-यांसाठी करण्यात आलेली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर महामार्ग बसस्थानकावर उपलब्ध करून देण्यापलीकडे कु ठलीही तसदी प्रशासनाकडून घेतली गेली नाही.शेतकरी मोर्चेकरी दुपार आणि रात्रीचे भोजन आपआपल्या शिदोरीवर भागवून निद्रीस्त झाले. सकाळी उठल्यावर स्वतखर्चाने महामार्गाच्या द्वारावर असलेल्या टपरीवर चहा बिस्किटे खाऊन न्याहारीचे समाधान करून घेतले आणि साडेनऊ वाजतात नेत्यांच्या पाठीमागे मुंबईच्या दिशेने कूच केली.

‘शिदोरी’त नेमके होते तरी काय?हिरवी मिरची लसणाचा ठेचा अन बाजरीची भाकर, गुळाचा खडा मीठाची पुडी यापलीकडे बहुतांश शेतकऱ्यांच्या शिदोरीमध्ये दुसºया प्रकारचा खाद्यपदार्थ आढळून आला नाही. कारण विविध तालुके जिल्ह्यांमधून प्रवास करून थकलेल्या बळीराजाने महामार्ग बस्थानकावर शिदोरी उघडून दुपारची भूक भागविली. याच शिदोरीचा आधार रात्रीच्या जेवणासाठी घेतला आणि सकाळची न्याहारी न करताच मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.नाशिकच्या द्राक्षांची चवच न्यारी...नाशिकच्या द्राक्षांची चवच न्यारी असल्याचे सांगत परजिल्ह्यांमधून आलेल्या मोर्चेक-यांनी महामार्ग बसस्थानकाच्या आवारात द्राक्ष विक्रेत्यांकडून द्राक्ष खरेदी करत त्याचाही आधार भूक-तहान भागविण्यासाठी घेतल्याच दिसून आले.चहा अन् गरमागरम पाववडामहामार्ग बसस्थानकाबाहेर वाफाळलेला चहा अन् गरमागरम वडापावचा दरवळलेला खमंग सुगंधाने अनेक मोर्चेक-यांना मोह आवरता आला नाही. मोर्चेक-यांनी पाववडा, बटाटावडा खाऊन चहाचा आस्वाद घेत न्याहारी आटोपली अन् हातात लाल बावटा घेत घोषणा देत मोर्चात सहभाग नोंदविला.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चNashikनाशिकFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा