शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडला विक्रेत्यांनी उरलेला भाजीपाला फेकला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:39 IST

जेलरोड, जुना सायखेडा रोड, नारायण बापू चौक रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते दररोज सायंकाळी आपला उरलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. फेकलेल्या भाजीपाल्यावर पावसाचे पाणी साचून परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देरोगराई पसरण्याची भीती : परिसरातील नागरिक हैराण

नाशिकरोड : जेलरोड, जुना सायखेडा रोड, नारायण बापू चौक रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते दररोज सायंकाळी आपला उरलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. फेकलेल्या भाजीपाल्यावर पावसाचे पाणी साचून परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. मनपा प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.जुना सायखेडारोड अभिनव हायस्कूल परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनाधिकृत भाजीबाजार भरत आहे. परिसरातील लोकसंख्या व त्या ठिकाणी मनपा प्रशासनाकडून भाजी बाजाराचे नियोजन न करण्यात आल्याने रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात. रहिवासी देखील मोठ्या संख्येने भाजीपाला घेण्यास येत असल्याने दिवसेंदिवस भाजीविक्रेत्यांची संख्या वाढत आहे. मात्र काही भाजी विक्रेते सायंकाळनंतर आपला उरलेला भाजीपाला हा रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य वाढु लागले आहे.विक्रेत्यांना समज देण्याची मागणीसध्या पावसाळा सुरु असून फेकलेल्या भाजीपाल्यावर पावसाचे पाणी पडत असल्याने तो कुजून त्याची दुर्गंधी अजून वाढत आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. फेकलेला भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरे या भागात सतत वावरत असतात. त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी भाजीपाला विक्रेत्यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य