शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसंगमाच्या सीमा भागात बांधला वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 19:16 IST

जानोरी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा अशा त्रिसंगमीय तालुका सीमा हद्दीवरील असलेल्या बोरवण, मोखनळ येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला आहे. येथे डोंगरदऱ्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केल्याने पशुपक्षी तसेच वन प्राण्यांना याचा फायदा होणार आहे.

ठळक मुद्देजानोरी : पाच वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

जानोरी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा अशा त्रिसंगमीय तालुका सीमा हद्दीवरील असलेल्या बोरवण, मोखनळ येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला आहे. येथे डोंगरदऱ्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केल्याने पशुपक्षी तसेच वन प्राण्यांना याचा फायदा होणार आहे.जलपरिषदेच्या ह्यमिशन जलपरिषदह्ण १०१ वनराई बंधारा मोहीम हाती घेण्यात आली असून याद्वारे त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात येत आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यांच्या त्रिसंगमातील तालुका सीमावर्ती भागात तसेच भनवड, मोखनळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरवण, मोखनळ येथे ग्रामस्थांनी तीन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली असून दोन वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत.यावेळी भनवड वनपरिक्षेत्राचे वन परिमंडळ अधिकारी एन. एन. गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक योगेश गवळी, दिनेश भोये, वनिता जाधव, सरपंच पुष्पा जाधव, उपसरपंच अरुण खांडवी, दत्तू ठेपणे, रेवनाथ मौळे, जनार्धन गांगोडे, जगन्नाथ जाधव, छगन जाधव, मोतीराम भुरकुड, गिरीधर शिंगाडे, मधुकर गायकवाड, दिलीप बागुल, ज्ञानेश्वर मौळे, योगीराज आचारी, तानाजी आलबाड, दत्तू गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासwater shortageपाणीकपात