शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सकारात्मक धोरण आखून दुष्काळावर मात करा - उद्धव ठाकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 4:52 AM

राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसांत हा दुष्काळ रौद्ररुप धारण करेल. त्यामुळे सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी आणि कायमस्वरूपी उपाय करावेत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ​

ओझर (जि. नाशिक)  - राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसांत हा दुष्काळ रौद्ररुप धारण करेल. त्यामुळे सरकारने केवळ वेळमारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी आणि कायमस्वरूपी उपाय करावेत, असे आवाहनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.पिंपळगाव बसवंत येथे ग्रामीण रुग्णालय, निवासी शाळा, जर्मन तंत्रज्ञानाचे रस्ते आदी ३०० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पणव भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महसूल मंत्री चंद्रकांतपाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे आदी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले की, मी सरकारवर टीका करत नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचे बोलत असतो. कर्जमाफी दिल्याचा सरकार दावा करते, मात्र प्रत्यक्षात शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने आढावा घेऊन पारदर्शक कर्जमाफी देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.टोमॅटो व इतर शेतमालाच्या निर्यातीसाठी पाकिस्तान-बांगलादेश यांच्या सीमा खुल्या व्हाव्यात यासाठी मंत्री खासदार-आमदार सर्वांनी एकत्र यावे व शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली काढावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र