शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

मानोरी परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 8:52 PM

रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचे काम सर्वत्र सुरू असून काढणीला आलेला कांदा अवकाळी पावसात सापडल्याने कांद्याचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात असून या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. तसेच महिना भरापूर्वी अवकाळी पावसातुन सावरत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना धास्ती

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड फाटा, जळगाव नेउर आदी परिसरात गुरुवारी (दि.१८) ला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वारे तर विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने सुमारे एक तास हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.रब्बी हंगामातील लाल कांदा काढणीचे काम सर्वत्र सुरू असून काढणीला आलेला कांदा अवकाळी पावसात सापडल्याने कांद्याचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात असून या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर कांदा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. तसेच महिना भरापूर्वी अवकाळी पावसातुन सावरत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.अनेक ठिकाणी द्राक्ष तोडणी काम सुरू असून चांगल्या प्रतीच्या द्राक्षांना केवळ २० ते २५ रुपये प्रति किलो दराने भाव मिळत असतानाच त्यात अवकाळी पावसामुळे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.काढणीला आलेला गहू देखील अवकाळी पावसात सापडल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी