शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 17:49 IST

उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देकार्तिकला आंघोळीसाठी गरम पाणी केलेगरम पाण्याची बादली कलंडल्याने कार्तिक चे शरीर भाजले

नाशिक : आंघोळीसाठी काढलेले गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१६) हिरावाडी परिसरात घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कार्तिक अनिल शेखरे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरावाडीत घरकुल आवास योजना मारु ती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वसाहतीत राहणाऱ्या नातेवाइकाच्या मुलीच्या वाढदिवसाला चांदोरी येथे राहणारे शेखरे गेल्या आठवड्यात मुलगा कार्तिकसह आले होते. शुक्र वारी (दि.११) संध्याकाळी शेखरे यांचा मुलगा कार्तिकला आंघोळीसाठी गरम पाणी केले. गरम पाणी बाथरूममध्ये बादलीत ठेवले असता त्याचवेळी कार्तिक बाथरूममध्ये होता. दरम्यान, गरम पाण्याची बादली कलंडल्याने कार्तिक चे शरीर भाजले. त्यात त्याच्या उजव्या हाताला, पोटाला, पाठीला गरम पाण्याचे चटके बसल्याने तो ३५ टक्के भाजला गेला. त्याला तत्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी हिरावाडी परिसरात गरम पाकात पडल्याने एका बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक तात्या वाघ अधिक तपास करत आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू