शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

अंबड गावातील दोघा मित्रांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:46 IST

यावेळी एकाचा पाझर तलावात तोल गेला तर दुस-यानेही त्यास वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले...

ठळक मुद्देअंबडच्या महालक्ष्मीनगरमध्ये शोककळा पसरली.

नाशिक : वासाळी शिवारातील एका पाझर तलावाजवळ छायाचित्र काढताना शनिवारी (दि.४) अंबडमधील दोघा युवा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वासाळी गावातील पोहणाऱ्या स्थानिक तरूणांनी तलावात शोध घेऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.निसर्गरम्य ठिकाण म्हणून गंगापूर धरण व आजुबाजुच्या परिसरात नेहमीच युवक, युवतींची भटकंतीसाठी गर्दी असते. सावरगाव, वासाळी, गोवर्धन, दुगाव, काश्यपी धरण परिसरातसुध्दा शहरी भागातील युवक-युवती दुचाकी, चारचाकीने नेहमीच हजेरी लावतात. सध्या पावसामुळे या भागातील निसर्गसौंदर्य खुलले असल्याने अंबड खुर्द येथील महालक्ष्मीनगरमधील रहिवासी असलेले अभिषेक भगवान जयस्वाल (१८), गणेश प्रमोद भारती (१९) हे दोघे मित्र पर्यटनासाठी वायनरीच्या पाठीमागील वासाळी शिवारातील पाझर तलावाजवळ आले होते. यावेळी एकाचा पाझर तलावात तोल गेला तर दुस-यानेही त्यास वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि नाकातोंडात पाणी गेल्याने बुडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अंबडच्या महालक्ष्मीनगरमध्ये शोककळा पसरली.पर्यटनावर बंदी कायमवर्षासहलीवर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरसुध्दा बंदी कायम आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनदेखील वाढविण्यात आले आहे. यामुळे शहरालगतच्या धरण, तलाव, धबधब्यांच्या परिसरात पर्यटनाला जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. यामुळे शहरी भागातील युवकांनी गंगापूर, गिरणारे, हरसूल-वाघेरा घाट, त्र्यंबकेश्वर, पहिने, पेगलवाडी, दुगारवाडी या भागात भटकंतीला जाऊ नये, अन्यथा पोलीस व वनविभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Accidentअपघातgangapur damगंगापूर धरणDeathमृत्यूWaterपाणीPoliceपोलिस