शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विखरणीतील दोन बंधारे पहिल्याच पावसात तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:56 AM

पंचायत समिती  सदस्य मोहन शेलार यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विखरणी येथील दोन ते तीन बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. यामुळे या बंधा-यांची  पाणी साठवण क्षमता दुपटीने वाढली आहे.

पाटोदा : पंचायत समिती  सदस्य मोहन शेलार यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विखरणी येथील दोन ते तीन बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. यामुळे या बंधा-यांची  पाणी साठवण क्षमता दुपटीने वाढली आहे.  शनिवारी झालेल्या पहिल्याच पावसात हे बंधारे तुडुंब भरले असून, परिसरातील पाणीप्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. जलयुक्त  शिवार योजनेअंतर्गत काढण्यात आलेला गाळ लगतच्या शेतकºयांनी आपल्या शेतात टाकल्यामुळे  जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे.  या योजनेअंतर्गत ज्या गावांच्या बंधाºयातील गाळ काढला आहे तेथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून, गत काही वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेला हा भाग यावर्षी बागायती पिके घेऊ शकेल व यातून बळीराजाची आर्थिक परिस्थिती सक्षम होईल, अशी भावना सुकदेव रोठे, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब उशीर, रवींद्र रोठे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण