शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

त्र्यंबकला पावसाने पिकांना जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 10:44 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.

ठळक मुद्देतालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येऊ शकेल. कारण आवणीसाठी असाच भीज पाऊस हवा असतो. तालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरणी सध्याच्या रिमझिम पावसात आटोपली जाईल. पुढील तीन ते चार दिवसात जोरदार पावसाची गरज आहे. असाच पाऊस पडून ऊन पडल्यास उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण खरीप शेतीला सतत असाही पाऊस बरसत राहिल्यास पीक जास्तच तरारते.दरम्यान तुलनेने मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कमी पाऊस असला तरी सध्या तरी पिकांसाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.कृषी विभागाने दिलेल्या पेरणी अहवालानुसार भात सर्वसाधारण क्षेत्र ११,६३४ हेक्टर पैकी ९६५४ हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. नागली ५३९४ हेक्टरपैकी २०६८.३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरई ३२४१ हेक्टरपैकी ८२५.६ हेक्टर पेरणी झाली आहे, तर तूर, मूग, मसूर, उडीद या कडधान्याचे क्षेत्र कमी असल्याने पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी आतापर्र्यंत त्र्यंबकेश्वर ४७३ मिमी, वेळुंजे ६३४ मिमी व हरसूल ७३४ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी आतापर्यंत १४०० मिमी पाऊस झाला होता.

टॅग्स :Rainपाऊसtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर