शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

साताळी ग्रामपंचायतीत परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 17:27 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांपैकी सहा जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवारांनी बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्दे ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील सातळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांपैकी सहा जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवारांनी बाजी मारून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तर ग्रामविकास पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.प्रा. अर्जुन कोकाटे, मच्छिंद्र काळे, दिलीप काळे, भिका भाऊ सोनवणे, नानाभाऊ कोकाटे, भाऊसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला वॉर्ड क्रमांक एक मधून अमोल सोनवणे, सुनीता कोकाटे, वॉर्ड क्रमांक दोन मधून सुखदेव काळे, संगीता जगताप तर वॉर्ड क्रमांक तीनमधून गणेश कोकाटे, सुनंदा काळे हे परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले, तर तुळशीराम कोकाटे, दत्ता काळे, गोरख काळे, भाऊसाहेब कळस्कर, पोपट आहेर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेलला वॉर्ड क्रमांक एक मधून सुनंदा कोकाटे ह्या एकमेव उमेदवार निवडून आल्या. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक