शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

द्वारकावर वाहतूक कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:23 IST

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : पोलिसांची कसरतशहरांना विविध मार्गांना जोडणारा मुख्य चौक

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़ नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा महामार्गासह शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. विशेष म्हणजे येथील वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणामध्ये उड्डाणपूल झाल्यानंतर या ठिकाणी पादचाºयांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या मार्गामुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी दूर होईल. अशी नागरिकांची अपेक्षा होती़ मात्र, वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी कोंडी फोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे चौकातील वाहतुकीची स्थिती बिकट झाली आहे. विशेष म्हणजे पादचाºयांसाठी तयार करण्यात आलेला हा चौकातील भुयारी मार्गदेखील बंद आहे़ जुने नाशिक तसेच सारडा सर्कलकडून येणारे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवित असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते़ यामुळे केवळ वाहनधारकच नव्हे तर विद्यार्थी, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनाही रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागते.या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत परिसरातील रिक्षाचालक व बसच्या थांब्यामुळे आणखी भर पडते़ रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली असून, रस्त्यात कुठेही रिक्षा उभ्या करून प्रवासी बसविले जातात. तसेच द्वारका पोलीस चौकीजवळ असलेला बसथांबा व तिथेच उभे असलेले रिक्षाचालक यांच्यामध्ये वादाच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत़ काठेगल्ली चौक ते द्वारकापर्यंतचा रस्त्यावर फळविक्रेते ठिकठिकाणी उभे असतात़ त्यामुळे नाशिकरोडहून शालिमारकडे जाणारी वाहतुकीस अडथळा होतो़ द्वारका सर्कलवरील या वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणीरोजच लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नियोजनाची नितांत आवश्यकता आहे़सकाळ, सायंकाळी वाहनांच्या रांगाद्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. विशेषत: सकाळी १० ते १२ व सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी होते़४शहरातील विविध मार्गांना जोडणारा हा मुख्य चौक असल्याने चारही बाजूने येणाºया वाहनांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे.४वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनादेखील मोठी कसरत करावी लागते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस