शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

उन्हाळ कांद्याचा आता बसेना मेळ, भाव वाढताच निर्यातबंदीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 5:28 PM

जळगाव नेऊर : कोरोना संकटकाळात उन्हाळं कांद्याला लागलेली साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, सहा महिन्यापासून भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा सडलेला असताना उरलेला कांद्याला भाव वाढून चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे.

ठळक मुद्देसाठवणुकीवर परिणाम : तीन महिन्यापुर्वीच कांदा जीवनाश्यक वस्तुतून वगळला होता

जळगाव नेऊर : कोरोना संकटकाळात उन्हाळं कांद्याला लागलेली साडेसाती शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही, सहा महिन्यापासून भाववाढीच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा सडलेला असताना उरलेला कांद्याला भाव वाढून चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचे मात्र केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे. सन २०१९-२० वर्षात इतर राज्यात झालेल्या पावसाने त्या राज्यातील कांदा सडल्याने महाराष्ट्रातील बळीराजाच्या लाल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला, आणि चार पैसे पदरात पडले पण अतिवृष्टीने उन्हाळ कांद्याची रोपे सडुन गेली होती, म्हणून सोन्याच्या भावात रोपे खरेदी करून उन्हाळ कांदा लागवड केल्या, पण मागील वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे दव आणि धुके, तर कधी पाऊस तर कधी उष्ण दमट वातावरण राहिल्याने त्याचा परिणाम उन्हाळ कांद्यावर झाला. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात औषधे फवारणी करु न कांदा वाचवला.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा सडण्याचे प्रमाण अधिक आहे ,तसेच अनेक शेतकर्यांनी कोरोना संसर्ग साथीमुळे भाव वाढतात कि नाही यामुळे आहे त्या भावात कांदा विकला. जून महिन्यात केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करु न त्यामधून कांदा वगळण्यात आला होता. त्यानंतर देशांतर्गत व विदेशात कांद्याला चांगला दर मिळत असल्याने बळीराजाच्या चेहºयावर समाधानी भाव उमटताना दिसत होते. खिशात चांगले पैसे जमा होत असल्याच्या या त्यांच्या आनंदावर निर्यातबंदी निर्णयाने विरजण पडले आहे.शेतकºयांचा कांदा पन्नास साठ टक्के चाळीतच सडल्याने उकिरड्यावर फेकावा लागला, उरलेल्या कांद्यातुन चार पैसे पदरात पडतील अशी अशा होती, मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करु न तोंडचे पाणी पळविले आहे. त्यामुळे यापुढे शेतकरºयांनी कांदा साठवणूक करावी कि नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- केदारनाथ कुराडे,जळगाव नेऊर. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा