शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

शेतातून सहा गायींसह वासराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:54 PM

ब्राह्मणगाव : सटाणा मालेगांव रस्त्यालगत रानमळा शिवारात सोमवारी पहाटे राजेंद्र लक्ष्मण अहिरे यांच्या मालकीच्या खळ्यातून सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी चोरून नेल्याने पशू-पालकांमध्ये घबराट पसरली आहे.

ब्राह्मणगाव : सटाणा मालेगांव रस्त्यालगत रानमळा शिवारात सोमवारी पहाटे राजेंद्र लक्ष्मण अहिरे यांच्या मालकीच्या खळ्यातून सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी चोरून नेल्याने पशू-पालकांमध्ये घबराट पसरली आहे. चोर्यांचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.येथील शेतकरी राजेंद्र अहिरे यांचेकडे रविवारी विवाह सोहळा होता .दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी सहा वाजता दूध काढण्यासाठी ते शेतातील खळ्यात गेले असता खळ्यातील सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्र ार दिली. अिहरे हे शेती सोबत दूध विक्र ी चा जोड व्यवसाय करत . दूध विक्र ी करून त्यांना प्रपंचाला मोठा हातभार लागत होता . सर्वच गायी चोरट्यांनी लंपास केल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनास्थळी लखमापूरचे पोलिस कर्मचारी कदम व अहिरे यांनी भेट देऊन पाहणी केली.याच शिवारात शेतातील घरा समोरून आठ दिवसापूर्वी पंडित अहिरे यांची गाय चोरट्यांनी चोरून नेली आहे . गावात सतत घडणाऱ्या या घटनांमुळे सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या कामी सटाणा येतील पोलीस उपननिरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी लवकर सी सी टीव्ही बसविण्याचे सांगितले आहे .तर यासाठी निधी ही मंजूर झाला असून लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे सरपंच सरला अहिरे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक