शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुक्काम नाशिकला; वाट मुंबईची; नजरा नागपूरकडे

By sandeep.bhalerao | Updated: December 17, 2023 15:18 IST

नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करीत असल्याने पुढील निर्णयावर मोर्चाची दिशा ठरणार आहे.

नाशिक: नंदुरबार येथून मुंबईच्या दिशेने निघालेला आदिवासी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा शनिवारी (दि.१६) रात्री नाशिकच्या वेशीवर दाखल झाला मात्र शिष्टमंडळ  चर्चेसाठी नागपूरला गेल्याने आदोलनकर्त्यांच्या नजरा नागपूरकडे लागल्या आहेत. नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करीत असल्याने पुढील निर्णयावर मोर्चाची दिशा ठरणार आहे.   सत्यशोधक कष्टकरी शेतकरी आदिवासी संघटनेच्यावतीने शेतकरी, आदिवासी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी नंदुरबार येथून मोर्चाला सुरूवात झाली. मुबईत मंत्रालयाच्या दिशेने निघालेला मोर्चा नाशिकमध्ये दाखल झाला असून पुढील निर्णय येईपर्यंत आंदोलक नाशिकमध्येच थांबले आहेत. या ठिकाणी झालेल्या सभेत आदिवासी नेत्यांनी मार्गदर्शन केले.   या मोर्चात जवळपास पंधरा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले असून हातात लाल बावटा आणि डोक्यावर लाल टोपी परिधान करून मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीने नाशिक परिसर दणाणून सोडला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंतही शिष्टमंडळाचा कोणताही निर्णय प्राप्त झाला नसल्याने आंदोलकांनी नाशिकला ठाण मांडले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक