शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

मजूरांअभावी यंत्राद्वारे भातकाढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:49 PM

नांदूरवैद्य -: इगतपुरीच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कु-हे, नांदगांव बुद्रुक, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात भातकाढणीची कामे मजूर मिळत नसल्याने यंत्रानेच केली जात आहे.

नांदूरवैद्य -: इगतपुरीच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कु-हे, नांदगांव बुद्रुक, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात भातकाढणीची कामे मजूर मिळत नसल्याने यंत्रानेच केली जात आहे. इगतपुरीच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुख्य पिक असलेल्या भात काढणीच्या कामांना सुरु वात झाली आहे.परिसरातील शेतकऱ्यांची मजूरांसाठी लगबग सुरु झाली आहे. शेतकऱ्यांची मजूर मिळण्यासाठी रस्सीखेच होतांना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी भातशेतीत साचलेले असल्यामुळे मजूरांना मोठी कसरत करावी लागत असल्याने परिसरातील मजूर अधिक रोज मागत आहे. याच पाशर््वभूमीवर परिसरातील शेतकºयांनी यावर्षी भातकाढणीची व मळणीची कामे यंञानेच करण्याचे ठरविले असून परिसरात अनेक ठिकाणी ही यंञे उपलब्ध झाली आहेत. भात मळणीयंञ म्हणजे शेतकºयांसाठी वरदानच ठरले आहे.या यंञाद्वारे भाताची मळणी करणे करणे अधिक सोपे झाले आहे. या यंञाच्या माध्यमाने एका तासामध्ये ३०० किलो भाताची मळणी होते.दिवसाला आठ तास मशिन चालल्यास साधारणत: २.५ टन भाताची मळणी करता येते.यामुळे शेतकºयांचा मनुष्यबळासाठी लागणारा खर्च कमी होतो.गावात एक मळणीयंञ उपलब्ध झाल्यास मजूरटंचाई दूर होण्यास मदत होईल. यावर्षी पावसाने आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यापर्यंत जोर धरल्यामुळे अजूनही काही परिसरातील भातशेतीमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या ठिकाणी भातकाढणीचे काम हे मजूरांशिवाय होऊच शकत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.मजूर मिळाले तरी त्यांना ते मागतील तसा रोज द्यावा लागत असल्याने या ठिकाणी शेतकºयांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक