शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कडवा आवर्तनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:46 PM

सिन्नर : कड़वा धरणातून शनिवारी (दि. १) सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सिन्नर : कड़वा धरणातून शनिवारी (दि. १) सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.रब्बीच्या १७०० हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होणार आहे. प्रारंभी वडांगळीसह १४ गावे पाणी पुरवठा योजनेचा एमआय टॅँक भरून दिल्यानंतर पुतळेवाडी येथील शेवटच्या टोकापासून रब्बीच्या पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे. १७०० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या कडवा धरणात सद्यस्थितीत १३७० दलघफू इतका जीवंत पाणीसाठा आहे. त्यापैकी ८५० दशलक्ष घनफूट पाणी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी दिले जाणार आहे. ८८ किलोमीटर लांबीच्या कालव्याची दुरु स्तीनंतर ४०० क्युसेक इतकी क्षमता झाली आहे. प्रारंभी २७५ क्युसेकने कालव्याचा विसर्ग सुरु असून तो ३५० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शरद गायधनी यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी