शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

मनमाड-नगर मार्गावर अपघातात सहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:28 AM

मनमाड - अहमदनगर राज्यमार्गावर येवला तालुक्यातील अनकाई बारीत बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि इर्टिका कार या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे.

येवला : मनमाड - अहमदनगर राज्यमार्गावर येवला तालुक्यातील अनकाई बारीत बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि इर्टिका कार या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे. अपघातात ठार झालेले पाचजण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी आहेत, तर एक महिला इंदूर येथील आहे. अपघातानंतर आयशरचालक फरार झाला आहे. टेम्पो (क्र . एचआर ४५ ए ७०७०) व इर्टिका कार (क्र. एमएच १७ बीएल १८८१) यांच्यात धडक होऊन अपघात झाला. बाळासाहेब मुरलीधर अनाड (६०), इंदूबाई बाळासाहेब अनाड (५५), श्रीनाथ बाळासाहेब अनाड (२५), मोहिनी गणेश खांदवे, हरी गणेश खांदवे (५) सर्व राहणार शारदानगर, कोपरगाव आणि भीमाबाई बापू गोखले (७०) रा. इंदूर अशी मृतांची नावे आहेत.  सर्व मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीNashikनाशिकDeathमृत्यू