शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 7:24 PM

दिंडोरी : तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी ७१ टक्के पाणीसाठा झाला असून पुणेगाव धरण ९५ टक्के भरल्याने धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसंर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे ओझरखेड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होऊ धरण ६०.८५ टक्के इतके भरले आहे.

ठळक मुद्दे पुणेगाव धरण भरले उनंदा नदीपात्रात पाण्याचा विसंर्ग

दिंडोरी : तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी ७१ टक्के पाणीसाठा झाला असून पुणेगाव धरण ९५ टक्के भरल्याने धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसंर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे ओझरखेड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होऊ धरण ६०.८५ टक्के इतके भरले आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागांमध्ये शुक्र वारी (दि.४) रात्री १० वाजता जोरदार पाऊस पडल्यामुळे करंजवण धरणामध्ये एकाच दिवशी ७ टक्के पाणी वाढल्याने करंजवण धरणाचा पाणीसाठा ७५.०२ इतका पाणीसाठा झाला आहे. तर पालखेड धरण ८८ टक्के भरले असून या धरणाचे पाणी कॅनालद्वारे सोडण्यात आले आहे.वाघाड धरणाचा पाणीसाठा ८०.५२ टक्के इतका झाला असून सर्वात कमी म्हणजे २७.६० टक्के पाणीसाठा तीसगाव धरणाचा आहे. दिंडोरी तालुक्यात तीसगाव धरण वगळता सर्व धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात एकूण ७५६ मिमी पावसाने सरासरी गाठली आहे.दिंडोरी तालुक्यातील सात विभागापैकी आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस ननाशी विभाग (१२७८ मिमी) पडला असून वरखेडा विभागात (१०१०.०१), कोशिंबे विभागात (८०४.१), उमराळे विभाग(७१५.०), वणी विभाग (५८६.०), दिंडोरी विभाग(५०७.०) तर सर्वात कमी पाऊस मोहाडी विभाग(३९५.०) इतका झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पावसाची स्थिती समाधानकारक आहे. तसेच हवामान तज्ञांकडून अजून पाऊस पडणार असल्यांचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस