शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नांदगावच्या भालुर गावचे सरपंच संदीप आहेर यांनी राखले ‘आरोग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:47 IST

नांदगाव तालुक्यातील भालुर या गावात त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष कें द्रीत करत कचरा निर्मूलन केले.

ठळक मुद्दे सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करत कचरा निर्मूलन

नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील भालुर गावात सरपंच संदीप आहेर यांनी आरोग्याच्या सोयीसुविधांवर भर देत गावकऱ्यांचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना ‘आरोग्य ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.नांदगाव तालुक्यातील भालुर या गावात त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करत कचरा निर्मूलन केले. यासाठी गावात जागोजागी क चराकुंड्यांची व्यवस्था केली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गप्पी मासे पालन केले. डास प्रतिबंधात्मक औषध धूर फवारणी नित्यनेमाने गावात सुरू केली. वर्षातून एकदा तननाशक फवारणीचाही उपक्रम त्यांनी हाती घेतला. महिला, किशोरवयीन मुलींकरीता प्राथमिक उपकेंद्रांमध्ये सॅनेटरी नॅपकिनचे वेंडींग यंत्र बसविले. पाण्याच्या तपासणीसाठी ओटी टेस्ट यंत्रही त्यांनी गावात आणले. तसेच शुध्द जल गावकऱ्यांना नियमित उपलब्ध व्हावे, यासाठी टीसीएल पावडरचा वापर पिण्याच्या पाण्यात सुरू केला. गावातील सर्व उघड्या गटारी भुमिगत केल्या व गाव १०० टक्के हगणदारीमुक्त क रण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकLokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्