शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

ग्रामीण शहरी असमतोलाने चीन, पाकिस्तानची गरजच नाही : पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:43 IST

जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे.

नाशिक : जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या मनात शहरी नागरिकांविरोधी व शहरी नागरिकांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांविरोधात असंतोष निर्माण होत असून, ही असमतोलाची स्थिती लवकरात लवकर सावरली नाही, तर देशाला चीन व पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांची गरज उरणार नाही असे परखड मत आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे.  रावसाहेब थोरातसभागृहात नाशिक रोटरी क्लबतर्फे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय क ार्यासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा चेअरमन विलास शिंदे यांचा शुक्रवारी (दि. २२) नाशिक भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजीमंत्री विनायकदादा पाटील, दिलीपसिंह बेनीवाल आदी उपस्थित होते. पोपटराव पवार म्हणाले, देशाच्या ७० वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, सामाजिक सद््भावना यांसारखे विविध प्रश्न आजही कायम आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील उत्पन्नाचे स्रोत संपले असून, शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भाग विभागले गेले असून, शेती व शेतकºयांच्या प्रश्नांवर तोडगा काढून ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्था समतोलात वाढली नाही, तर देशाला चीन व पाकिस्तानसारख्या शत्रूंची गरजच उरणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला, तर वनाधिपती विनायकदादा पाटील, विलास शिंदे यांना मिळालेला पुरस्कार हा शेती क्षेत्राचाच सन्मान असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीनंदन भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती मराठे यांनी केले, तर मनीष चिंधडे यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी