शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

कळवणला मराठा समाजात नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:15 IST

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. मराठा समाजाला यामुळे प्रचंड मोठा धक्का बसला असून ...

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. मराठा समाजाला यामुळे प्रचंड मोठा धक्का बसला असून संपूर्ण मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाल्याची प्रतिक्रिया छावाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रमोद रौंदळ यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आले आहे मग महाराष्ट्रासाठी कायदे वेगळे आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. इतर समाजातील लोक मागास असू शकतात, तर मराठा समाज मागास असू शकत नाही का , असा प्रश्न शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, मनसेचे माजी शहरप्रमुख नितीन पगार यांनी उपस्थित केला आहे.

ज्या महाराष्ट्राचे मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केले अशा समाजाला आरक्षण मिळू नये यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कुठलीही नाही असे मत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पगार, टिनू पगार यांनी व्यक्त केले.

या निर्णयाचा फेरविचार व्हावा, सरकारने यातून सकारात्मक मार्ग काढावा, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याप्रसंगी मनोज देवरे, मोती पगार, नितीन पगार, रवींद्र पगार, राकेश हिरे, ललित आहेर, भास्कर चव्हाण आदी उपस्थित होते.

फोटो - ०५ कळवण मराठा

सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देतांना प्रदीप पगार, प्रमोद रौदल, टिनू पगार,मोती पगार, नितीन पगार आदी.

===Photopath===

050521\05nsk_17_05052021_13.jpg

===Caption===

 फोटो - ०५ कळवण मराठा