शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

टमाट्याची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 1:22 AM

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या टमाट्याची विक्रमी आवक झाली असून, मोठ्या प्रमाणात आवक होऊनही टमाट्याला आठशे ते अकराशे रुपये जाळीचा दर मिळाल्याने टमाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्णातील शेतकºयांनी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या टमाट्याची विक्रमी आवक झाली असून, मोठ्या प्रमाणात आवक होऊनही टमाट्याला आठशे ते अकराशे रुपये जाळीचा दर मिळाल्याने टमाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्णातील शेतकºयांनी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.जिल्ह्णातील ग्रामीण भागात पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकºयांनी आपला शेतमाल काढण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक बाजार समितीत मंगळवारी सुमारे ४८ हजार टमाटाच्या जाळ्या (क्रेट्स) विक्रीसाठी दाखल झाल्या. सायंकाळी झालेल्या लिलावात टमाट्याला प्रतवारीनुसार ८०० ते ११५० रुपये इतका दर मिळाला. नाशिक बााजर समितीत इतक्या मोठ्या प्रमाणात टमाटा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी