शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाडळी विद्यालयात कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 5:58 PM

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदापासून पिशव्या बनवत प्लॅस्टीक वापरु नका असा संदेश दिला व यापुढे कुणीही प्लॅस्टीक वापरणार नाही अशी शपथ घेत शाळा प्लॅस्टीकमुक्त केली.

विद्यार्थ्यांनी वापरात न आणलेल्या कागदाचा पुर्नवापर करून त्यापासून कागदी पिशव्या बनविल्या. या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना प्लॅस्टीक वापराचे घातक परिणाम सांगितले. प्लास्टिक कचरा जमिनीत गाडला जाऊन तो न कुजता तसाच राहतो. जनावरांनी खाल्यास त्याचे पचन न होता जनावरास दुर्धर आजार होतात म्हणून या प्लास्टिकचा समूळ नायनाट करणे ही काळाची गरज आहे. मात्र, त्याचवेळी मानवी गरजा भागविण्यासाठी आपल्या दैनंदिन वापरातील टाकाऊ वस्तूपासून वेगवेगळ्या वस्तू निर्माण करणे गरजेचे आहे. यातील एक गरज म्हणून विद्यार्थ्यांनी कागदापासून पिशव्या तयार करून त्यांचे वाटप केले. प्लास्टिक स्वत: वापरू नका व इतरांनाही वापरू देऊ नका असा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला. सविता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. उन्हाळयाची दाहकता लक्षात घेऊन परिसरातील पक्षांसाठी प्लॅस्टीक मुक्त पिण्याचे भांडे तयार करण्याचा निर्णयही यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीStudentविद्यार्थी