शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष ‘पानिपत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:59 PM

पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव झाला असला, तरी त्यातील विविध बाजू पुढे येत आहते. पानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली.

ठळक मुद्देपानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली. एकतर्फी इतिहासाची मांडणी झाल्याची खंत

नाशिक : ‘पानिपत’च्या इतिहासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले. यामुळे या इतिहासाच्या वाट्याला उपेक्षा आली. पानिपतच्या युध्दात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला तरीदेखील त्यांचे शौर्य आणि देदिप्यमान पराक्रमाची साक्ष म्हणून ‘पानिपत’ला विसरता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कुलकर्णी ‘पानिपत: १४ जाने.१७६१’ याविषयावर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव झाला असला, तरी त्यातील विविध बाजू पुढे येत आहते. पानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली. त्यामुळे एकतर्फी इतिहासाची मांडणी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सन १७६१नंतर पानिपत वर कोणीही बोलण्याचा पुढाकार घेतला नाही. परिणामी बेताच्या परिस्थितीत मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम आणि शौर्य प्रकाशझोतात येऊ शकले नाही. यावेळी कुलकर्णी यांनी सन १७०७ पासून उभी राहिलेली पानिपतच्या लढाईची पार्श्वभूमी लघुफितीद्वारे उपस्थितांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांची सत्ता क्षीण होत गेली व मराठ्यांनी मोठा साम्राज्याचा विस्तार झाल्याचेही ते म्हणाले. अहमदशहा अब्दालीला पैशांची गरज भासू लागली. त्यामुळे त्याने पंजाब, हरियाणामार्गे दिल्लीत धडक दिली. त्याच्या सैन्याशी सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कडवी झुंज दिली.

टॅग्स :marathaमराठाNashikनाशिक