शहरं
Join us  
Trending Stories
1
"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला
2
भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर
3
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
4
WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला
5
शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग, निफ्टी-सेन्सेक्स ऑल टाईम हाय लेव्हलवर
6
पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...
7
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी
8
"एक फोटो दीजिए ना...", चाहत्याच्या आग्रहासमोर धोनीने मानली हार, माहीचा भारी Video
9
वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी
10
मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिम कार्ड बंद ठेवल्यास आता बसणार दंड?
11
T20 WC 24, WI vs AFG  : एकाच षटकात ३६ धावा! निकोलस पूरनने रचला इतिहास, शतक मात्र हुकले
12
उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू
13
Investment Share Market : बाजारात कमाईची मोठी संधी, दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ
14
विशेष लेख: NEET भविष्यात खरंच 'नेटकी' होईल ?
15
अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन
16
आजचे राशीभविष्य, १८ जून २०२४ : कर्कसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
18
थेट किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईची पर्यटक तरुणी जखमी; अचानक वारा सुटला अन्...
19
WI vs AFG Live : पूरनचे थोडक्यात शतक हुकले! विडिंजने रूद्रावतार दाखवला; अफगाणिस्तानची धुलाई
20
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा

ठाणगाव जंगलातील पाणवठे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:49 AM

ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाटोदा : ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वनविभागाने या जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.येवला तालुक्यातील ठाणगाव येथे वनविभागाचे सुमारे साडेतीनशे हेक्टर जंगल असून, या जंगलात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप, ससे, मोर यांसारखे प्राणी राहतात; मात्र यावर्षी भयाण दुष्काळाचा फटका या प्राण्यांना बसला आहे. त्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात प्राण्यांची मानवी वस्तीकडे भटकंती वाढली आहे. मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कुत्री असून, ही कुत्री या प्राण्यांवर हल्ला करीत असल्याने प्राणी जखमी होत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. वनविभागाने या जंगलात पाणवठे तयार करून जंगली प्राण्यांसाठी सोय करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळforest departmentवनविभाग