नाशिक : जकात हवी की एलबीटी, याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य महापालिकांना देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर महापालिकेला आता शासनाच्या अधिकृत पत्राची प्रतीक्षा. ...
केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्याची योजना आखली असून, यात राज्यातील औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे या चार शहरांची निवड केली आहे. ...
इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गाजवळील पंचायत समितीच्या मागे एकाच रात्री दोन बंगल्यांमध्ये घरफोडी होऊन एक लाख ९३ हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ...
मंगळवारी दुपारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सावतानगरमधील ‘त्या’ घरात आगळ्या आनंदोत्सवाला सुरुवात झाली... या घरातील दहावीचे दोन विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. ...