खून पुर्ववैमनस्यातूनच झाला असल्याचा कयास वर्तविण्यात आला आहे. अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्याचा खून कोणी व का केला? याचा भद्रकाली पोलिस शोध घेत आहेत. ...
नाशिक शहरामध्ये क्षमता असताना, विमान कंपन्यांची येथून सेवा सुरू ठेवण्याची इच्छा असतानादेखील या विमानसेवा इतरत्र वळविल्या जात असल्याने नाशिककर नाराजी व्यक्त करीत आहेत. ...
कारगिल युद्धात राज्यातील २५ शहीदांच्या जन्मभूमीला नमन करण्यासाठी 'राष्ट्र प्रथम सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कारगिल शौर्य वंदन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ...
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी पंढरपूर सायकल वारीचे आयोजन संस्थापक हरीश बैजल सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. ...