नागापूर, ता. नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातील नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. शेवटची लाखमोलाची कुस्ती महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व पुण्याच्या योगेश पवार यांच्यामध्ये लावण्यात आली होती ...
मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दि ...
मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या नमामि फाउंडेशनतर्फे गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या उगमस्थानापासून झाला. हे अभियान उगमस्थानापासून ते हैदराबादपर्यंत चालणार आहे. यावेळी उगमस्थानी गोदामाईची पूज ...
भारतीय संस्कृतीतील अनेक धर्म, पंथांपैकी एक असलेल्या महानुभाव पंथाच्या माध्यमातून धर्मकार्याबरोबर निकोप समाज निर्मितीसाठी लोकप्रबोधनाचे कार्य निरंतरपणे करण्यात येत असून, या कार्यात नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या माध्यमातूून मोलाची भूमिका बनविण्यात ये ...
सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. शह ...
देशातील लोकशाहीप्रणाली अबाधित राखण्यासाठी निवडणूकप्रक्रियेत बदल आवश्यक असून, देशभरात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगर परिषदा व महापालिका निवडणुका एकत्रित घेतल्यास निवडणूक प्रक्रिया आणखी प्रभावशाली होईल, ...
जात-धर्म सांभाळून माणूस म्हणून जगण्याचा हक्क भारतीय संविधानाकडून देशातील प्रत्येकाला बहाल करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकातील इतिहासामधील अनेक घटना न जुळणाºया आहेत. संविधान हे गंगा -जमुनी संस्कृतीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन लेखक राजन खान यांनी केले. ...
अतिही काम तूम करत धिटाई’ या कलावती रागातून राधा-कृष्ण यांच्यातील दाखवलेली छेडछाड तसेच पिलू रागातून सादर केलेल्या ‘कहेनवा मानो राधा रानी’ या दादरातून ज्येष्ठ नृत्यांगणा शमा भाटे यांनी राधेचा खट्याळपणा कथक नृत्यातून उलगडून दाखवला. निमित्त होते कीर्ती ...
गोदामाई मृतशय्येवर पोहचली असून, तिला युद्धपातळीवर उपचाराची गरज आहे, यासाठी जनप्रबोधन करीत ‘नमामि फाउंडेशन’ची मुहूर्तमेढ विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली गेली. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी जनचळवळ नाशिककरांनी सुरू केली असून, ...