ग्रामीण डाकसेवकांना टपाल खात्यात समाविष्ट करून सातवा आयोग लागू करावा या प्रलंबित प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी टपाल खात्याच्या प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत बेमुदत संप पुकारला आहे. मंगळवारी (दि.२२) ग्रामीण डाकसेवकांनी जिल्हाधि ...
महापालिका स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टी दरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ माकपच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली. सामान्यांचे कंबरडे मोडणारी ही करवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, तसेच अतिरिक्त आयुक्तांना निवेदनह ...
परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तयारीने वेग घेतला असून ठिकठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. तसेच बाजारात लहान-मोठ्या श्री गणरायाच्या मूर्ती, आरास, देखावे व शोभिवंत वस्तूंचे स्टॉल थाटण्यात आले आहे. ...
नाशिक शहर हगणदारीमुक्त असल्याची घोषणा करण्यात आली. परंतु ते कोणत्या निकषावर ठरविण्यात आले आहे, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावरच सर्रास उघड्यावर शौचास रहिवासी बसत आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासूून भे ...
पाच वर्षांनंतर आधार कार्डवरील हातांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी आधार कार्डवरील आपल्या हातांच्या बोटांचे ठसे जुळूून घेणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन कर ...
डिप्लोमाच्या राहिलेल्या विषयांची फी दुप्पट केल्याने ती कमी करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
: रेल परिषदेकडून पंचवटी एक्स्प्रेस २ आॅक्टोबरपासून आदर्श ट्रेन म्हणून घोषित केली जाणार आहे. ही समाजसेवी संस्था रेल्वेच्या मदतीने पंचवटी एक्स्प्रेस फेरीवाले, भिकारी, पाकिटमार, चेन स्नॅचर्स यांच्यापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...
येथील प्रभाग २५ मधील अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई ...
सातत्याने रक्तदान करणे हे संवेदनशील समाजमनाचे लक्षण आहे. आपण दिलेले रक्त कोणत्या रुग्णासाठी वापरले जाते हे आपल्याला माहिती नसते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्व भेदांच्या पलीकडे जाणारे असे हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात ...
एसटी कर्मचाºयांनी मंगळवारी पुकारलेल्या संपानंतर बसेस रस्त्यावर आणण्यासाठी एसटी प्रशासनाने जुजबी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात या मनुष्यबळाकडून कार्यशाळेत अपेक्षित काम होत नसल्याने बस मेन्टेनन्सचा मूळ प्रश्न अजूनही कायम असल्याचे बोलले ...