राज्य सरकारने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी आधारभूत किमतीत म्हणजेच १,४२५ रुपये क्विंटल दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतक-यांना आॅनलाइन नोंदणी करण्यास भाग पाडले. ...
किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही अपेक्षित निर्यात न वाढल्याने व मोठी आवक झाल्याने बुधवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात कमाल ५००, तर सरासरी ३०० रुपयांची घसरण झाली. दर घसरल्याने देवळा, सटाण्यात राष्टÑवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन कर ...
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या कर समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ करसल्लागार सतीश बूब यांचे तुर्कीस्तानवरून परतीच्या प्रवासात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अलका बूब या ...
भारतीय शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व साठवणूक काळाची गरज आहे. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. शेती व्यवसाय सुधारला तर रोजगार व संपत्तीच्या निर्मितीला वेग येईल, असे प्रतिपादन राज्याच्या सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. ...
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या संदर्भात काढलेल्या कथित उद्गाराबद्दल बुधवारी (दि. ३१) शहरात आयोजित एका कार्यक्रमात चांगलाच सवाल-जबाब रंगला. उदयनराजे हे छत्रपतींचे वंशज असताना त्यांना राजे का नाही म्हणणार, असा प्रश्न कर ...
शिक्षकांच्या वेतनाचे देयक तयार करणारी शालार्थ प्रणाली गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्यामुळे शिक्षकांचे जानेवारीचे वेतन लांबले आहे. कार्यप्रणाली कधी सुरू होणार याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने शिक्षकांना वेळेत वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा महाराष ...
वेळ सव्वासहा वाजेची.. शहरात दाटलेले ढग.. खगोलप्रेमींच्या नजरा आकाशाला भिडलेल्या.. जसजशी संध्याकाळ वाढत होती तसतशी त्यांची उत्सुकता ताणली जात होती. साडेसहा वाजता अंधार पडला, पथदीप लखलखले; मात्र ‘सुपर ब्लड मून’ नजरेस पडत नसल्याने चेहरे चिंताग्रस्त होऊ ...
वीस लक्ष लिटर पाण्याचा नवीन जलकुंभ होऊनही वासननगरमधील पाण्याची समस्या सुटत नसून उलट समस्या अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व बेफिकीर वृत्तीमुळे आणि लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी वाढली असल्याचे नागर ...
मनपा प्रभाग क्रमांक ३ मधील साईनगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अनधिकृत मोबाइल टॉवरचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी सोमवारी (दि.२९) दुपारी बंद पाडले. या अनधिकृत टॉवरबाबत प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांनी कळविल्यानंतर सदर टॉवरचे साहित्य ...
गजपंथ क्षेत्र हे कोट्यवधी वर्षांचा इतिहास जपणारे आहे, त्यामुळे या क्षेत्राला वेगळे महत्त्व असल्याचे मत समतासागरजी यांनी व्यक्त केले. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र गजपंथ म्हसरूळचा वार्षिक मेळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. ...