वणी : केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने निर्यातमूल्य हटविल्याने कांदा निर्यातीचा मार्ग सुकर झाला असून, कांद्याच्या भावाबाबत स्थैर्याचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. ...
इगतपुरी : भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत शहरात वॉलपेंटींगची जिल्हा स्तरीय स्पर्धा राबवुन ओला कचरा, सुखा कचरा विघटन , बेटी पढाव, बेटी बचाव, स्वच्छ परिसर करी आरोग्याचे रक्षण, सुंदर प्रभाग करी पर्यावरणाचे रक्षण असे विषय देत स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झा ...
सिन्नर : विधायक कामाला विरोध नसून वंजारी समाजाचे मैदान शैक्षणिक संस्थेला देण्याचा निर्णय काही विश्वस्तांनी घेतला आहे. तालुक्यातील वंजारी समाजबांधवांना विश्वासात न घेता विश्वस्तांनी परस्पर हा निर्णय घेतला आहे. ...
कळवण : वीज कंपनीकडून तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींअंतर्गत १३३ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा व ग्रामपंचायतचा वीजपुरवठा खंडित करण्याचा कळवण उपविभागाने घेतला आहे. ...
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी कृषिपंप ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नाशिक ग्रामीण विभागात दिनांक ६ आणि ९ रोजी फिडरिनहाय ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केटीएचएम अभ्यासकेंद्राची विद्यार्थिनी काजल बोरस्ते शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना एक विचार या विषयावर विचार मांडून मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्र मांकाची विजेती ठरली, तिला 25 हजार रु पये रोख स ...
नाशिक : पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दुचाकीवरून पलायन करणा-या दोन दुचाकीस्वारांना सरकारवाडा पोलिसांनी नाईक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर पाठलाग करून पकडण्याची घटना शनिवारी (दि़३) दुपारच्या सुमारास घडली़ या दोघांची झडती घेतली असता त्यांच्या गावठी ...
मूल्याधारित, कृतियुक्त तसेच रोजगाराभिमुख शिक्षण हीच आजची खरी गरज आहे. त्यादृष्टीने जाणिवांची पेरणी करीत अध्यापनाची प्रेरणा जागविण्याचे काम ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमातून घडून आले आहे. ...