ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुचाकी चोरून त्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील या टोळीच्या दोन संशयितांनाही अटक केली ...
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पंचवटीतील स्मारक हे पर्यटनस्थळ आणि अभ्यास केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी स्मारकात सावरकरांचे साहित्य, त्यांच्या गीतांच्या ध्वनीफिती उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले. ...
शहरातील सेतू केंद्र बंद करण्याच्या निर्णय घेण्यावरून न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दणका दिला. सेतू सेवा देणाऱ्या कंपनीच्या बाजूने निर्णय दिला असून, शहरातील सर्व सेतू केंद्रे दिलेली मुदत पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे ...
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत खेळाडू पॅनलने सर्वच जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलने न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि खेळाडू पॅनलवर अकार्यक्षमतेचा आरोपही केला. प्रचाराचा कोणता ...
निमित्त होते, श्री श्याम सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने गंगापूररोडवरील नक्षत्र लॉन्समध्ये रविवारी (दि.२९) खाटूधामच्या श्री श्यामबाबा यांचा झुला महोत्सवाचे. यावेळी श्री श्यामबाबा यांचा आकर्षक फुलांचा दरबार लक्षवेधी ठरला. ...
नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने आपली ठोस भूमिका स्पष्ट केली पाहिजे. केवळ प्रसिद्धीसाठीची विधाने करणे सरकारला शोभणारे नाही, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकार नेमके काय करणार आहे ...
‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ...