राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात जिल्ह्णातील विविध विभागांतील सुमारे ४० हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होणार असून, सलग तीन दिवस चालणाऱ्या संपामुळे पुढील आठवडाभर कामकाज विस्कळीत होण ...
महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार व आदान-प्रदान सोहळ्याचा समारंभ मंगळवारी (दि.७) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे. ...
रस्त्यावरील मुलांना रोजीरोटीचा प्रश्न असतो, शिक्षण हा तर दूरचा भाग. मात्र अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे भोजन आणि निवासाचा खर्च उचलण्याची सर्व जबाबदारी नाशिक महापालिकेचा महिला व बाल कल्याण विभाग करीत असून, त्यासाठी या मुलांचे लवक ...
पंचवटी : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़ ६) पहाटेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील कालिकानगरमध्ये घडली़ या घटनेत नऊ महिन्यांची चिमुरडी सिद ...
महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवासाठी अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार कोणत्याही प्रकारच्या परवानीशिवाय बेकायदा मंडप किंवा उभारल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...
जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे ...
जुन्या नाशकातील वाडा कोसळल्यानंतर आता गावठाण पुनर्विकासासाठी क्लस्टरची चर्चा सुरू झाली असून, मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी येत्या गुरुवारी (दि.९) वाडा मालकांची बैठक बोलावली आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री बैठक घेऊन समझौता करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यावर आयुक्त आणि महापालिकेतील पदाधिकारी ठाम असल्याने थेट तोडगा निघाल ...
महापालिकेतील नगररचना विभागातील भ्रष्टाचार आणि मानवी हस्तक्षेप टळावा यासाठी गेल्यावर्षीपासून आॅटोडीसीआर नामक सॉफ्टवेअरचा वापर सुरू करण्यात आला. परंतु एक वर्ष झाले तरी आजी-माजी आयुक्तांनी दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. ...
मुक्त विद्यापीठाने यंदा ३० दिवसांत सहा लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून कामकाजात आमूलाग्र बदल केला असतानाच आता विद्यार्थ्यांना विद्यापीठाविषयी सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी राज्यातील विभागीय केंद्रांवर विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा करण ...