विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरु ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यासाठी आता पुनश्च नव्याने १३ गाव पाणीपुरवठा योजना ंमंजूर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून वाड्यापाडे , गावे देखील टंचाई मुक्त होणार आहेत. ...
वटार : डोंगरेज येथिल राणमळा पांदी लगत विस्तत गट नं.२५६ मध्ये बिबट्याने सोमवारी रात्री बाळकृष्ण खैरनार यांच्या गोठ्यावर हल्ला चडवित घोडा फस्त केला. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन धोक्यात आले आहे. ...
येवला : मराठा आरक्षण तात्काळ घोषित करण्यात यावे. येवला शहरात शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरिका ४६ व ५२ ला सोडून तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यात यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्य ...
बागलाण तालुक्यात असलेल्या धनगर समाजाची एकूण लोकसंख्या संपूर्ण तपशिलासह तत्काळ द्यावी आणि धनगर समाजाला विनाविलंब आरक्षण मिळावे, अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा बागलाण तालुका धनगर समाज कृती समितीतर्फे सोमवारी (दि. ६) निवेदनाद्वा ...
निफाडच्या पूर्व भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत सातत्याने निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.६) मरळगोई चौफुलीवर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दरम्यान, आमदार छगन भुजबळ यांच्या स्वीय ...