भारताने अंतराळात खूप मोठी प्रगती केली आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक सुरक्षितता, नैसर्गिक धोके, भूकंप, सुनामी, हवामान आदीविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन इस्रो अहमदाबादचे माजी चेअरमन ए. ए ...
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शनिवारी (दि. १३) व रविवारी (दि. १४) होणाऱ्या ५१ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, मेळाव्याचे अध्यक्षस्थान मराठीतल्या आघाडीच्या लेखिका आणि अनुवादक अपर्णा वेलणकर भूषविणार आहेत. ...
रक्त तपासणी अहवालात डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे रुग्णांना खोटे सांगून रुग्णांची फसवणूक केल्याच्या आरोपानंतर महापालिकेच्या वतीने डॉ. जयराम कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून एकूण तीन रुग्णालयांना भेटी देऊन ही समिती अ ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढा शुक्रवारी महापौरांसह आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर वाचला खरा; मात्र फडणवीस यांनी मुंढे यांच्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही कानपिचक्या दिल्या आणि पुन्हा अशाप्रकारचे वाद आपल्यापर्य ...
जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना डावलले जात असून विकास कामांचे नियोजनही वेळेत केले जात नाही. त्यामुळे मुंडे यांना तत्काळ पदावरून हटविण्याची मागणी करीत महिला व बालकल्याण समित ...
नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकरोड विभागीय कार्यालयात क्रेडाई नाशिक मेट्रोच्या कार्यकारिणीने भेट घेऊन बांधकाम व्यावसायिकांना सामोरे जावे जात असलेल्या समस्यांबाबत निवेदन दिले़ ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) पहिल्या टप्प्यात १७ विविध पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. या मान्यतेनंतर विद्यापीठाला आणखी १५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मान्यता मिळविण्यात यश ...
बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्प हा तालुक्यातील देवसाने येथे होत असल्याने तो देवसाने नावाने ओळखला जावा, ही स्थानिक जनतेची मागणी अखेर मान्य झाली असून, ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...
नाशिक जिल्ह्णातील नांदगाव व मालेगाव तालुक्यात यावर्षी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने दोन्ही तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थित निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच टॅँकर सुरू झाले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करावेत, अशी मागणी ज ...
नाशिकसह राज्यातील १७० तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली असून, टंचाईग्रस्त तालुक्यांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ३१ आॅक्टोबर अखेर पीक कापणी प्रयोग राबवून टंचाईग्रस्त परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना करता ये ...