वाढत्या शहरीकरणामुळे मोठमोठ्या इमारतींमध्ये, औद्योगिक परिसरात आग लागून जीवितहानी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतीच पार पडली. ...
सिडको : मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित टी. जे. चव्हाण विद्यालयात १९९३च्या इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. ...
शेतजमीन सुरक्षित व्हावी असे शेतकऱ्यांना अद्याप का वाटत नाही, असा प्रश्न करीत शेतकºयांनी मालकी हक्काच्या कायद्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केले. ...
नाशिक : शहरातील रोगराईसंदर्भात दक्षता, जनजागृती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये फेरी काढण्यात आली खरी; परंतु त्यासंदर्भात महापौरांना ऐनवेळी सांगण्यात आले तर अन्य नगरसेवक पूर्णत: अंधारात होते. सोमवारी (दि.८) सकाळी आयुक्त त ...
सरकारी कर्मचारी वा त्याच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास झालेल्या खर्चापैकी काही टक्के रक्कम ही कर्मचाऱ्यास दिली जाते़ कर्मचाºयांना खासगी रुग्णालयात २७ आकस्मिक व पाच गंभीर आजारांवर उपचार घेता येतात़ ...
सटाणा : जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वशांती अहिंसा संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले असून, येत्या २२ आॅक्टोबरला या संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती क ...
नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणा-या जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने ...
जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने दृष्टिकोन बदलला पाहिजे. जे आपल्याजवळ नाही त्याविषयी रडू नका. समोरच्याकडे जे चांगले आहे ते शोधले पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारा, असे प्रतिपादन साहित्यिक मोहिब काद्री यांनी केले. ...
निफाड येथे आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत वैनतेय विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
जिल्ह्यात चालू वर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील कौतिक बाबूराव अहिरे ...